मुंबई | मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे आक्रमक झालेल्या मराठा समजाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी होत होती.
दरम्यान,11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा होती. 2 लाख 60 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
महाविकास आघाडीचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, भरतीआड कोणी येऊ नका- छगन भुजबळ
‘कंगणाच्या घराबाहेर लोक जमवून…’; मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्हीला समन्
‘मास्क तोंडावर घेऊन बोल’, उपमुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्याला दम