मेलबर्न | ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीने आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी 3 हजार रिजर्व्ह सैनिकांना बोलवून घेतलं आहे.
कांगारूबेटावरील महामार्गावरील आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या आगीत जवळपास 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये हजारो कोआला प्राण्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्ट या संशोधनानुसार या आगीत 480 मिलियन्स म्हणजेच जवळपास 48 कोटी प्राणी अन् पक्षांचा जीव गेला आहे. दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने ऑस्ट्रेलियातील जंगलात आगीच हंगाम सुरू झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा जीव गेलाय.
पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 13 जानेवारीपासून सुरूहोणारा आपला चार दिवसांचा दौरा रद्द केला आहे.
या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार होते.
#AustraliaBurning
I can’t unsee this. Nor should anyone else!
The world has to #WakeUp to this real crisis.#bushfires #bushfiresAustralia pic.twitter.com/tluvpHRMom— Geeta Mohan گیتا موہن गीता मोहन (@Geeta_Mohan) January 3, 2020
संबंधित बातमी-
ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलीय आग; भारतीय कुटुंब लोकांना मोफत खाऊ घालतंय कढी-भात
महत्वाच्या बातम्या-
राजू शेट्टींनी सरकारविरोधात दंड थोपटले; संपूर्ण कर्जमाफीसाठी बुधवारी भारत बंद!- https://t.co/2Jhak8vqSu @rajushetti @OfficeofUT
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
… म्हणून गृहमंत्रिपद अनिल देशमुख यांना दिलं; जयंत पाटील यांनी केला खुलासा – https://t.co/gtiE3JnwtX @Jayant_R_Patil @ShivSena @INCMaharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
मंत्रिपद न मिळाल्यामुळे काहीजण नाराज; बाळासाहेब थोरातांची कबुली- https://t.co/TKDRk16slG @bb_thorat
— थोडक्यात (@thodkyaat) January 5, 2020
Comments are closed.