मुंबई | देशातील कायदा-सुव्यवस्था त्या सोबतच वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना आणि त्यावर भाजप नेत्यांची बेताल वक्तव्ये, यावर शिवसेनेनं भाजपचा समाचार घेतला आहे. शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.
देशात रामराज्य आणायची भाषा ‘भाजप’ मंडळी करीत असतात. हे रामराज्य कसे असेल याचा खुलासा आता झाला आहे. अयोध्येतील राममंदिर उभे राहू शकले नाही, ते कधी उभे राहील ते ‘रामराज्य’वाल्यांनाही सांगता येणार नाही, असा चिमटाही अग्रलेखातून काढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-संजय दत्त निरपराध आहे असं बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते- नितीन गडकरी
-विरोधकांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही- विनोद तावडे
-शिक्षक भरतीबद्दल राज्य सरकारची मोठी घोषणा; दोन महिन्यांत 18 हजार शिक्षकांची भरती
-मुख्यमंत्री असतांना पृथ्वीराज चव्हाण झोपले होते का?- अतुल भोसले
-थापा मारून राज्य आणायचं म्हणजेच चाणक्य नीती का? उद्धव ठाकरेंचा सवाल