Chanakya Niti | भारतात चाणक्य नीती वेगवेगळ्या प्रसंगी अनुभवण्यास मिळते. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी काही वर्षांपूर्वी सांगितलेली नीतीमत्ता (Ethics) आजही लागू होते. (Chanakya Niti)
चाणक्य नीतीचा आजही बारकाईने अभ्यास केला जातो. चाणक्य नीतीत जीवनातील विविध समस्या (Problems) आणि मानवी स्वभावावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
काही व्यक्तींचा सहवास (Company) धोकादायक
चाणक्य नीतीनुसार, काही व्यक्तींचा सहवास हा एखाद्या विषारी सापासारखा (Poisonous Snake) असतो. आपण जरी निस्वार्थपणे (Selflessly) मैत्री (Friendship) केली तरी, काही काळानंतर आपल्याला दगाफटका (Betrayal) झाल्याचे जाणवते. त्यामुळे चाणक्य नीतीत काही विशिष्ट स्वभावाच्या लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Chanakya Niti)
चाणक्य नीतीमधील श्लोक (Shloka)
दुर्जन आणि साप यांच्यातील फरक सांगताना आचार्य चाणक्य म्हणतात, “दुर्जन आणि साप यांच्यात तुलना केल्यास, साप बरा. कारण साप एकदाच दंश (Bite) करतो, परंतु दुष्ट व्यक्ती प्रत्येक पावलावर (Step) संकटात (Trouble) टाकतो आणि चांगल्या कामात अडचणी (Obstacles) आणतो.”
दुष्ट व्यक्ती कधीच बदलत नाही
चाणक्य नीतीनुसार, दुष्ट व्यक्तीमध्ये (Evil Person) भविष्यात सुधारणा होईल, असा विचार करणे हा भ्रम (Illusion) ठरू शकतो. कारण अनेकदा आपण दुष्ट व्यक्तींच्या चुकांवर पांघरूण घालून एकप्रकारे त्यांचे समर्थन करतो. त्यांना माफ करणे ही चूक ठरते.
वाईट माणसांमध्ये कधीच बदल होत नाही. ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे कायम त्रास देत असतात. अशा व्यक्तींपासून दूर राहणेच चांगले असते, असा सल्ला चाणक्य नीती देते.
Title : Chanakya Niti Stay away from evil people
महत्वाच्या बातम्या-
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
“ती विदेशी संपत्ती कराडची नाहीच, तर सरकारमधील बड्या नेत्याची”
…म्हणून पुरूष स्वतःची बायको सोडून दुसऱ्यांच्या बायकोंकडे पाहतात, अजब कारण समोर
सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर!
गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये नेलं, व्हायग्रा घेतली अन्…, अत्यंत धक्कादायक प्रकार समोर