नवी दिल्ली | देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याची कबुली केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. ते संडे संवाद’ या कार्यक्रमात बोलत होते.
समूह संसर्ग झाला असला तरी तो काही जिल्हा आणि राज्यांपुरताच मर्यादित असल्याचं हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलंय.
दाट लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये काही भागांत समूह संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली आहे. याचा अर्थ संपूर्ण देशभरात समूह संसर्ग झाला आहे, असे होत नाही. हे अनेक राज्यांच्या काही जिह्यांपर्यंतच मर्यादित असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.
मह्त्वाच्या बातम्या-
“इंडियन नॅशनल काँग्रेसही लवकरच पाकिस्तान नॅशनल काँग्रेस होईल”
“दानवे म्हणाले ते त्रिवार सत्य, सरकार चालवणं हे येड्यागबाळ्यांचे काम नव्हे”
…म्हणूनच शरद पवारांना या वयात बांधावर जावं लागतंय- गोपीचंद पडळकर
कमलनाथांची जीभ घसरली; भाजपच्या महिला नेत्याचा आयटम म्हणून केला उल्लेख