Leopards in Maharashtra | अमरावती (Amravati) महाराष्ट्रात (Maharashtra) बिबट्यांची संख्या वाढल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील (State) विविध जिल्ह्यांमध्ये (Districts) शेतशिवारालगतच्या (Farmland) वसाहतींमध्ये (Settlements) बिबट्यांचा वावर वाढला असून, हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ( Leopards in Maharashtra)
सध्या महाराष्ट्रात ४ हजार ८०० च्या जवळपास बिबटे (Leopards) असल्याची नोंद वन्यजीव विभागाकडे (Forest Department) आहे.
बिबट्यांची ‘सरप्राइज व्हिजिट’ (Surprise Visit) ठरतेय जीवघेणी
ज्या बिबट्याला बघायला मनुष्य (Human) जंगल (Forest) गाठायचा, तो आता सहज मानवी वस्तीत (Human Settlements) आढळून येतो. हल्ली ‘पॉश’ (Posh) वस्तीपासून ते उसाच्या मळ्यापर्यंत (Sugarcane Farm) बिबटे सहजतेने आढळून येत आहेत. ही बाब नागरिकांसाठी चिंतेची ठरत आहे. ( Leopards in Maharashtra)
बिबट्या-मानव संघर्ष (Leopard-Human Conflict) वाढण्याचे कारण
वनविभागाच्या (Forest Department) म्हणण्यानुसार, राज्यात दोन वर्षांत बिबट्यांच्या संख्येत जवळपास ५०० ने भर पडली आहे. बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे ते जंगलाबाहेर येत असल्याचे कारण यामागे सांगितले जात आहे.
विशेषतः विदर्भात (Vidarbha) मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र (Forest Area) असल्याने बिबट्यांची संख्या अधिक आहे. असे असले तरी मराठवाडा (Marathwada), पश्चिम महाराष्ट्रातही (Western Maharashtra) ही संख्या २ हजारांच्या वर आहे.
संरक्षण आणि उपाययोजना
बिबट्या-मानव संघर्ष (Leopard-Human Conflict) टाळण्यासाठी वनविभागाला (Forest Department) बचाव दलाची (Rescue Teams) कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. वनसंरक्षक, मेळघाट (Melghat) आदर्श रेड्डी (Adarsh Reddy) यांच्या मते, “बिबट्यांच्या संख्येत वाढ होणे निसर्ग साखळीसाठी (Food Chain) चांगली बाब आहे. बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे ते अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असावेत.” ( Leopards in Maharashtra)
Title : Fear of 4800 Leopards in Maharashtra Man-Animal Conflict on the Rise