Horoscope Today | आज 3 सप्टेंबर रोजी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील उदय तिथी असणार आहे. आज अमावस्या असणार आहे. अमावस्या तिथी मंगळवारी पहाटे 7 वाजून 26 पर्यंत राहील. त्यानंतर भाद्रपद शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी सुरू होईल. तर संध्याकाळी 7 वाजून 5 मिनिटांपर्यंत सिद्ध योग राहील.(Horoscope Today)
आजचा 3 सप्टेंबरचा दिवस कसा असणार याचे राशीभविष्य खाली दिले आहे. दैनिक राशिफळ (Horoscope Today) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे तपशीलवार(Horoscope Today) वर्णन केले जाते.
ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आजचे राशी भविष्य
मेष : आज तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. घाईने कामे उरकू नका. सहकार्यांच्या हातात हात घालून चला. कुणाचाही सल्ला घेताना विचार करा. मन शांत ठेऊन निर्णय घ्या.
वृषभ : आज पैसे खर्च करताना विचार करा. कामे गतीने पूर्णत्वास जातील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.(Horoscope Today)
मिथुन : आज तुम्हाला आर्थिक फायदा होईल. गुंतवणूकीतून मोठा फायदा होईल. लांबचा प्रवास योग आहे. व्यवसाय वाढीस लागेल. कामगारांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे.
कर्क : उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. चटपटीत पदार्थ खाल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात, त्यामुळे विचार करून बोला.(Horoscope Today)
सिंह : जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दिवस आपल्या इच्छेप्रमाणे घालवाल. तुम्हाला आज नवीन ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. बाहेर लांब फिरायला जाल.
कन्या : आपल्या कामात यश मिळेल. नियोजनबद्ध कामे कराल. नोकरी करणाऱ्याचे प्रमोशन होईल. पगारात वाढ होईल. आजचा दिवस आनंदी जाईल.(Horoscope Today)
News Title : Horoscope Today September 3
महत्वाच्या बातम्या-
प्रिया बापटचे बोल्ड सीन्स, रितेश देशमुखचा नवा अंदाज… टीझरवर प्रेक्षकांच्या उड्या
… म्हणून अंगाला काय भोकं पडत नाहीत; अजितदादा सुप्रियाताईंना असं का म्हणाले?
खुशखबर! iPhone झाला स्वस्त; मिळतेय 19 हजारांची सूट
वनराज आंदेकरांच्या वडिलांचा अत्यंत धक्कादायक खुलासा!
राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली, गृह मंत्रालय फेल झालंय!