नवी दिल्ली | कलम 370 रद्द झाल्याने बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल आणि करोडो देशवासियांचं स्वप्न पूर्ण झालं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
कलम 370 विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाल्यानंतर यावर पंतप्रधान मोदी आज पहिल्यांदाच देशवासियांशी संवाद साधला.
कलम 370 मुळे काश्मीरमधील नागरिकांचं नुकसान झालं, असं मत मोदींनी व्यक्त केलं. 35 ए आणि कलम 370 चा गैरफायदा पाकिस्तानने घेतला, असंही ते म्हणाले.
दरम्यान, काही लोकांनी काश्मीरी जनतेचा फक्त वापर करून घेतला, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काही लोकांनी काश्मीरी जनतेचा फक्त वापर करून घेतला; मोदींचा काँग्रेसवर निशाणा
-रोहित शर्माचा ‘तो’ रेकाॅर्ड ‘हा’ भारतीय खेळाडू मोडण्याच्या तयारीत!
-सरकारने पुरग्रस्त शेतकऱ्यांना 100 टक्के कर्ज माफी करावी- शरद पवार
-“छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीनं राज्य चालवलं… तसं राज्य आपल्याला निर्माण करायचंय”
-माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान
Comments are closed.