मुंबई | आंदोलनाच्या काळात पोलिसांवर हल्ला किंवा जाळपोळ हे गुन्हे सोडता मराठा मोर्चेकऱ्यांवरील इतर गुन्हे मागे घेण्याचे आदेश बैठकीत घेण्यात आले आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
विनाकारण मराठा आंदोलक अडकू नयेत व हिंसाचार न केलेल्या लोकांवरील गुन्हे परत घ्यावेत अशी विनंती केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर कायदा करण्यासंदर्भात लगेच विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य!
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; 1 आॅगस्टपासून महाराष्ट्रात जेल भरो आंदोलन!
-गनिमी कावा काय असतो हे 9 आॅगस्टला सरकारला दाखवू; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
-वारीत साप सोडण्याचा कट रचणाऱ्यांचे संभाषण लोकांसमोर आणा- अजित पवार
-मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात प्रचारास येऊ देणार नाही; मराठा मोर्चेकऱ्यांचा इशारा