मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं तर सरकार एका मिनिटात पडेल, असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते.
मुख्यमंत्र्यांना हटवलं तर 6 अपक्ष आमदार एकाचवेळी राजीनामा देतील, असा इशाराही रवी राणा यांनी भाजप सरकारला दिला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील युतीचं सरकार देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच टिकून आहे, त्यामुळे त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणासाठी भाजपच्या मुस्लीम महिला पदाधिकाऱ्याचा राजीनामा
-पोलिसाने मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप; सिंधुदुर्गात मराठा आंदोलन चिघळलं
-…म्हणून मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे तूर्तास स्वीकारले जाणार नाहीत!
-माझ्यावर आरोप म्हणजे 6 फुटाच्या म्हशीला 16 फुटाचं रेडकू- छगन भुजबळ
-मराठा आरक्षणावरुन महापौरांसमोरील कुंडी आणि ग्लास फोडला