पुणे | सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिर्डी येथील साईबाबा संस्थान यांनी 10 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तसंच डॉक्टरांची टीम आणि औषधे उपलब्ध करुन देणार असल्याचं साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी सांगितलं आहे.
सांगली कोल्हापूर भागात महापूरामुळे लोकांचे खूप हाल झाले आहेत. पिण्यासाठी त्यांना पाणी नाही. सरकार चांगलं काम करत आहे. साईबाबा संस्थान शिर्डी यांनी 10 कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. असं ट्वीट संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी केलं आहे.
साईबाबा संस्थान यांनी 10 कोटींची निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, अनेक सामाजिक संस्थानीही सांगली कोल्हापूर पूरग्रस्तासाठी मदतीचा हात पूढे केला आहे.
Water water everywhere, not a drop to drink, is the situation in Kolhapur, Miraj, Sangli areas of Maharashtra. Govt is doing excellent relief work.Saibaba Sansthan Shirdi has decided to extend monetary help of ₹10 crores & kept team of doctors ready with medicines. ॐ साईराम?? pic.twitter.com/jCuA9I0bWF
— Dr. Suresh Haware (@sureshhaware) August 10, 2019
महत्वाच्या बातम्या-
-“खरंच राजं आहात तुम्ही… तुमच्या रूपात आम्हाला छत्रपती शिवराय दिसले”
-काँग्रेस अध्यक्षाची निवड आणि सोनिया-राहुल बैठकीतून बाहेर…!
-प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेवर जोरदार टीका
“ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही, त्यासाठी पुष्कळ जागा आहेत”
-“चंद्रकांत पाटलांना 250 जागांचा अंदाज येतो, पावसाचा येत नाही का???”
Comments are closed.