माढा | मी निवडणुकीतून माघार घेऊन युतीच्या प्रचाराला लागल्याने विरोधक बेचैन झाले आहेत. निवडणुकीच्या खर्चाचं आम्ही बघतो पण तू निवडणूक लढव, असं आमिष दाखवत आहेत. मात्र मी त्या आमिषाला बळी पडलो नाही, असं माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीला एकचढ एक उमेदवार देण्याचं आमचं ठरलं होतं. मात्र अमिषाला बळी न पडता शिवसेनेचे उमेदवार संजय कोकाटे यांना निवडून देण्याचं जनतेने ठरवलं आहे, असंही ते म्हणाले.
खासदार रणजितसिंह निंबाळकर हे 25 वर्ष सत्तेत राहूनही जनतेच्या हक्काचं पाणी ते देऊ शकले नाहीत. विकासकामं होण्यासाठी आमदार बदलंला पाहिजे, असंही ते म्हणाले.
राज्यात युतीची सत्ता येणार आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातला आमदार निवडून आल्यास विकासाला गती मिळेल. त्यामुळे कोकाटेंना निवडून द्या आम्ही खांद्याला खांदा लावून विकास कामं करू, असा शब्द कांबळेंनी मतदारांना दिला.
महत्वाच्या बातम्या-
“महेश लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे भोसरीचा विकास” – https://t.co/ieagA7EHtw @MLAMaheshLandge
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
सोशल मीडियाच्या हवेवर जाऊ नका… तो भ्रम आहे; सुरेश धस यांची रोहित पवारांवर टीका https://t.co/7NuvyE67Ui #suresh_dhas @RohitPawarSpeak
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
“महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सावरकरांचा सहभाग होता”- https://t.co/8eiXEW9oIb #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 17, 2019
Comments are closed.