Browsing Tag

काॅंग्रेस

काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला भाजपची खुली ऑफर

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून काॅंग्रेसचे(Congress) जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) भाजमध्ये(BJP) जाणार असल्याच्या चर्चा आहेत. परंतु अशोक चव्हाण यांनी बऱ्याचदा या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यातच आता…

काॅंग्रेसचा राष्ट्रवादीला जोर का झटका!

मुंबई | शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळं(Eknath Shinde) मोठी फूट पडली आहे. शिंदेंनी बंड केल्यापासून अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते शिंदे गटात गेले. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीतही(NCP)…

“मोदी अदानी भाई- भाई”

मुंबई | राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून विरोधकांनी भाजपला(BJP) चांगलंच धारेवर धरलं होतं. आता या सगळ्याला अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) बुधवारी उत्तर दिलं होतं. मोदींनी बुधवारच्या भाषणात अदानी प्रकरणावर कोणतंही…

“निवडणुकांचे निकाल जे करू शकले नाहीत ते ईडीने करून दाखवले”

नवी दिल्ली | राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून विरोधकांनी भाजपला(BJP) चांगलेच धारेवर धरले होते. आता या सगळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) बुधवारी लोकसभेत उत्तर दिले. मोदी लोकसभेत बोलताना म्हणाले की, आम्ही नऊ वर्षांचा काळ…

‘जर काॅंग्रेस- राष्ट्रवादी सोबत लढलो तर…’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

मुंबई | उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) बाळासाहेब ठाकरेंच्या(Balasaheb Thackeray) जयंतीचे औचित्य साधून युती जाहीर केली. परंतु वंचित बहुजन आघाडी अद्याप महाविकास आघाडीचा भाग बनलेली नाही. आगामी मुंबई…

भारत जोडो यात्रेचा समारोप काँग्रेसचं चित्र बदलणार?

नवी दिल्ली | 7 सप्टेंबरला २०२२ ला राहुल गांधीची(Rahul Gandhi) 'भारत जोडो पदयात्रा' सुरू झाली आणि याच यात्रेचा सोमवारी समारोपाचा कार्यक्रम झाला. काॅंग्रेससाठी(Congress) ही भारत जोडो यात्रा २०२४ च्या लोकसभा निवडुकीसाठी फलदायी ठरेल आणि राहुल…

अखेर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप!

जम्मू कशमीर |काॅंग्रेस नेते राहुल गांधी (Member Of Lok Sabha Rahul Gandhi) यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा संपन्न झाली आहे. कन्याकुमारीपासून सुरु झालेल्या या यात्रेत अनेक नेते मंडळी सहभागी झाले होते. तब्बल 12 राज्य, 145 दिवस, 4…

अखेर सत्यजीत तांबे ‘त्या’ कारणामुळं भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महत्वाची मानली जात आहे. कारण सत्यजीत तांबे पिता-पुत्राचं बंड हा काॅंग्रेसाठी(Congress) मोठा धक्का आहे. त्यामुळं या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष काय रणनीती आखतील हे पाहणं…

मोठी बातमी! ‘या’ कारणांमुळं कसबा पोटनिवडणूक भाजपसाठी ठरू शकते मोठं आव्हान

पुणे | 22 डिसेंबर रोजी भाजपच्या आमदार मुक्ता टिळक(Mukta Tilak) यांचं निधन झालं. त्यामुळं कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झालीये. ही पोटनिवडणूक 27 फेब्रुवारीला होणार आहे. तर मतमोजणी 2 मार्चला होणार आहे. ही निवडणूक बिनविरोधी…

काँग्रेसमध्ये मोठी फूट?, हा आमदार भाजपात जाणार?

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख(Vilasrao Deshmukh) यांनी काॅंग्रेस पक्षासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे. ते शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. काॅंग्रेस पक्षातील एक विश्वासू नेते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जायचं. त्यामुळं…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More