…तर बँकच देईल तुम्हाला रोज पाच हजार!
नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बुधवारी कर्जदारांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. आरबीआयने बँक आणि वित्तीय संस्थांना कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर 30 दिवसांच्या आत मालमत्तेशी संबंधित मूळ कागदपत्रे संबंधित कर्जदाराला परत करण्याचे निर्देश दिले आहेत. जे काही शुल्क लावण्यात आले आहे ते काढून टाकावे लागतील. त्याचं पालन न केल्यास बँकांना प्रतिदिन 5,000 … Read more