Browsing Tag

Farmer

शेतकरी मुलाशी लग्न केल्यास मिळणार 2 लाख; ‘या’ नेत्याने केली घोषणा

मुंबई | कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल नेते एचडी कुमारस्वामी (H.D Kumarswami) यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या महिलांना आमच्या पक्षाकडून दोन लाख रुपये दिले जातील, असं…

शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली मोठी घोषणा

मुंबई | देशातील शेतकऱ्यांसाठी(Farmer)केंद्र सरकार(Central Goverment) अनेक योजना राबवत असते. काही योजनांमार्फत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत असते, अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान 'किसान सन्मान योजना'(PM Kisan Sanman Nidhi Yojna). किसान…

‘या’ योजने अंतर्गत शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तब्बल ‘इतके’ रूपये…

मुंबई | केंद्र(Central Goverment) आणि राज्य सरकारद्वारे(State Goverment) शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना राबवल्या जातात. आता आम्ही अशाच सरकारच्या एका योजनेची(Yojana) माहिती देणार आहोत, ज्या योजने अंतर्गत सरकार शेती व्यवसाय सुरू…

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; घरबसल्या लाखो कमवता येणार

मुंबई | शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना घरी बसूनच पैसे कमावता येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेचे नाव ‘सोलर पंप योजना’ असे आहे. सरकार सौरऊर्जेच्या…

आता ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत मिळालेले पैसे परत करावे लागणार

नवी दिल्ली | केंद्र सरकार(Central Goverment) देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी 'पीएम किसान सन्मान निधी योजना'(PM Kisan Yojana) राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रूपये दिले जातात. ही रक्कम तीन…

…नाहीतर पात्र असूनही ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हफ्ता

नवी दिल्ली | केंद्राच्या(Central Goverment) पीएम किसान योजनेद्वारे(PM Kisan Yojana) पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन महिन्यांतून एकदा 2 हजार रूपयांची आर्थिक मदत मिळते. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या रक्कमेला शेतकऱ्यांच्या सन्मानाची रक्कम…

मोठी बातमी! शिंदे सरकारनं शेतकऱ्यांना दिली मोठी खुशखबर

मुंबई | नुकतीच केंद्र सरकारनं(Central Goverment) शेतकऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. केंद्र सरकरानं किटकनाशके ऑनलाईन विक्री करण्याची परवानगी दिली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्याच पाठोपाठ आता शिंदे सरकारनंही(Shinde Goverment)…

केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिली मोठी गुड न्यूज

नवी दिल्ली | केंद्र सरकारानं(Cental Goverment) शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं शेतकऱ्यांचा फायदा तर होणारच आहे, पण वेळही वाचणार आहे. सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळं शेतकऱ्यांचे पैसेही वाचणार आहेत. जाणून…

रविकांत तुपकरांच्या इशाऱ्यानंतर सरकार झुकलं?; घेतला मोठा निर्णय

मुंबई | अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी टोकाचं पाऊल उचलतं आहे. ऐन दिवाळीत शेतकरी संकटात आला. मात्र शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, असं अनेक मंत्री महोदयांनी सांगितलं. मात्र दिवाळीच्या सणाला…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More