सावधान! ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई | अचानक सुरु झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. होळी पासून चार दिवस सुरु असलेल्या पावसाने मराठवाडा, विदर्भासह कोकणमध्ये हजेरी लावली.
पिकांचं मोठ नुकसान झालं असून शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसला.…