“आता राऊत आले की लोक टीव्हीच बंद करतात”
मुंबई | शिंदेंनी(Eknath Shinde) बंड केलं आणि शिवसेनेत(Shivsena) मोठी फूट पडली. शिंदेंच्या या बंडापासून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाचा कलगितुरा रंगला आहे. दिवसेंदिवस हा वाद चिघळतच चालल्याचे दिसत आहे.
त्यातच आता शिंदे गटाचे…