WhatsApp Group
Join Now
Telegram Channel
Join Now
नवी दिल्ली | दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज दिल्लीत दाखल झाले. काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला.
दिल्लीतील या बैठकीनंतर देशातील सर्व विरोधक एकत्र येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यासाठी विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांकडून रणनीती आखली जात आहे.
शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यातील आजची बैठक ही याच रणनीतीचा भाग आहे. या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र सामावून घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
- ‘वसुधैव कुटुंबकम’ अंघोळीची गोळीतर्फे छायाचित्र प्रदर्शन
- अजित पवार भडकले; काँग्रेस नेत्याला दिला थेट इशारा
- सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारचा धक्का!
- “जेलमध्ये जायचं नाही असं म्हणत एकनाथ शिंदे माझ्याही घरी येऊन रडले होते”
- महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर!