मुंबई | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या पाच दिवसांनंतर अभिनेता सलमान खानने त्यांना श्रद्धांजली वाहिली. या कारणावरून नेटकऱ्यांनी समलानला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
अटलजींसारखे दिग्गज नेते, आदर्श राजकारणी, वक्ते आणि अतुलनीय माणूस गमावणं ही दुःखद घटना आहे, असं ट्वीट करत सलमाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र अटलजींचे निधन होऊन पाच दिवस झाले. त्यानंतर सलमाने ट्वीट केले.
दरम्यान, सलमानने यासाठी उशीर केल्याने ‘टायगर सो रहा था’, अशा कमेंट्स त्याला ट्विटरवर येत आहेत.
Truly a sad feeing to have lost a great leader, noble politician, orator and an exceptional human being like Atal ji .
— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 21, 2018
Tiger so raha tha 😂😂
— Richa 🇮🇳 (@Richatriya) August 21, 2018
@amanprithviraj @Avinash98767223 Bhai ko news mil hi gyi.. bhai konsa newspaper aata h
— Brij kanth (@Urs_Brijesh) August 21, 2018
Bhai ab yaad aa rai hai…itno dino se kya gaanja marke so rahe the😂😂
— Avi Kaushik (@avi_kaushik4) August 21, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-रामाच्या नावावर जी ‘भामटेगिरी’ सुरू आहे ती कायमची थांबावी- उद्धव ठाकरे
-‘आप’ ला मोठा धक्का; आणखी एका नेत्याचा राजीनामा!
-परेलमधील क्रिस्टल टॉवरच्या आगीत 16 जण जखमी तर चौघांचा दुर्दैवी अंत
-भाजपच्या राज्यात राम मंदिराचा फुटबॉल झालाय- शिवसेना
-परेलमधील क्रिस्टल टॉवरला आग; पाहा काय काय घडतंय…