अखेर सत्यजीत तांबे ‘त्या’ कारणामुळं भाजपमध्ये प्रवेश करणार?
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महत्वाची मानली जात आहे. कारण सत्यजीत तांबे पिता-पुत्राचं बंड हा काॅंग्रेसाठी(Congress) मोठा धक्का आहे. त्यामुळं या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष काय रणनीती आखतील हे पाहणं…