Browsing Tag

Government

लवासा प्रकरणावर अजित पवार स्पष्टच बोलले, सरकारला दिलं चॅलेंज

नागपूर | नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी राज्य सरकारवर (State Goverment) टीका केली. हे सरकार स्थगिती…

मंदीच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांचा सरकारला इशारा, म्हणाले…

मुंबई | रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन हे बुधवारी भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. पुढील वर्ष अधिक आव्हानात्मक असणार आहे. जगभरात विकासाची गती…

‘आपण हरामखोर लोकांना निवडून देतो, त्याचं हे फळं’; भालचंद्र नेमाडे भडकले

जळगाव | ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी त्यांचं परखड मत मांडलं आहे. सध्या राजकारणात खोक्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र आपणच…

“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वापेक्षा शरद पवार साहेबांचं नेतृत्व मोठं वाटतं”

मुंबई | बेळगाव सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र या मंत्र्यांचा दोन वेळा ठरलेला दौरा आतापर्यंत रद्द करण्यात आला.…

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून अजित पवारांचा अत्यंत गंभीर आरोप, म्हणाले…

मुंबई | बेळगावमधल्या हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर झालेल्या दगडफेकीमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी निषेध नोंदवला आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट…

सरकारचा मोठा निर्णय; एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

मुंबई | राज्य सरकारने (State Goverment) मोठा निर्णय घेतलाय. याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली आहे. स्वतंत्र दिव्यांग…

शिंदे-फडणवीस सरकारला न्यायालयाचा मोठा दणका!

मुंबई | महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात मंजूर होवून निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि कार्यारंभ आदेश निघालेल्या कामांना शिंदे फडणवीस सरकारनं स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला…

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर!

मुंबई | पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार 9 ऑगस्ट रोजी झाला होता. त्यावेळी 18 जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. मात्र यात काही आमदार नाराज झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. …

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More