नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा क्रूर औरंगजेब परवडला, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. औरंजेबच्या तुलनेत मोदी अधिक क्रुर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काँग्रेसवर टीका करून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या खोट्या आश्वासनांवर पडदा टाकू शकतात का?, असा प्रश्नही सुरजेवाला यांनी विचारला आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी देशात झालेल्या आणीबाणीबद्दल लोकांना सांगत काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर सुरजेवाला यांनी त्यांच्या बोलण्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!
-मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!
-भुजबळांवर पुन्हा टांगती तलवार; अडचणीत सापडण्याची चिन्हे!
-राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पुन्हा मोदींनाच केलं लक्ष्य!
-आपलं अपयश लपवण्यासाठीच यांना आणीबाणी आठवतेय; पवाराचं मोदींवर टीकास्र