वर्धा | जोपर्यंत गरीब, मजूर, शेतकरी आत्मनिर्भर होणार नाहीत तोपर्यंत तो देश आत्मनिर्भर होणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग नितीन गडकरी यांनी केलं आहे. वर्ध्यामध्ये ते बोलत होते.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात ‘वर्धा मंथन-2021: ग्राम स्वराजची आधारशिला’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते.
गाव समृद्ध करणे, युवकांना रोजगार देणं तसेच कृषीमध्ये सुधारणा करण्याकरिता संचार, समन्वय आणि सहयोग या त्रिसूत्रीवर काम करणं गरजेचं असल्याचं नितीन गडकरी म्हणाले.
दरम्यान, आत्मनिर्भर भारताकरिता प्रतिभावंत युवकांना प्रेरित करून ग्रामीण भागात पाठवलं पाहिजे, असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“उतणार नाही मातणार नाही, तुम्हाला दिलेला शब्द कधीही खाली पडू देणार नाही
“देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”
भाजपला आणखी एक झटका,’या’ माजी आमदाराने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
गॅस दरवाढीची मोदींच्या दाढीशी सुरू असलेली स्पर्धा थांबवा- रूपाली चाकणकर
‘या’ तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या, अन्यथा…- राकेश टिकैत
Comments are closed.