“बेरोजगारांना दोन वर्षे दरमहा 3000 रुपये भत्ता देणार”

मुंबई | कर्नाटकात जर काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर बेरोजगारांना दोन वर्षे दरमहा 3000 रुपये भत्ता देणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे. बेळगावमध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. …

मोदींना कोण हरवू शकतं?; गडकरींनी दिलं उत्तर

मुंबई | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी न्यूज18 इंडियाच्या 'चौपाल' कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींना कुणीही पराभूत करू शकत नाही.…

“भास्कर जाधव नाच्या आहे, त्याचा मेंदू सडलेला”

रत्नागिरी | भास्कर जाधवला मी दोन कवडीची किंमत देत नाही. तो नाच्या आहे. त्याचा मेंदू सडलेला आहे. असा निच माणूस मी अख्या जगात कुठं पाहिला नाही, अशी जहरी टीका शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर…

मोठी बातमी! संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार?

मुंबई | खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हल्ल्यासंदर्भात ट्विट करून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजकारणात खळबळ उडवून दिली होती. मात्र आता हे…

फाटलेल्या नोटा बदलायच्यात?; ही बातमी नक्की वाचा

नवी दिल्ली | फाटलेल्या चलनी नोटा (Torn notes) प्रत्येक व्यक्तीकडे येतात. अनेकवेळा नोटांच्या ढिगाऱ्यातून फाटलेल्या जुन्या नोटा बाहेर येतात आणि कधी कधी एखादा दुकानदार आपल्याला अशा नोटा देतो. लोक नोटा बदलणाऱ्या दुकानदारांकडे जाऊन…

“सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड”

मुंबई | मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये दोन दिवस धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सडकून टीका केली आहे. सनातन धर्म म्हणजे देशाला लागलेली कीड आहे,…

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी मोठी अपडेट समोर!

मुंबई | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच ऑफर केल्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अमृता फडणवीसांना लाच ऑफर केल्याप्रकरणी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाला याआधीच अटक करण्यात आली…

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; एकनाथ शिंदेंनी केली महत्त्वाची घोषणा

मुंबई | नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी (Farmer) लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदेलनाला यश आले असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या शिंदे फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारने मान्य केल्या आहेत. …

शेतकऱ्यांनो सावधान! पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर काही भागात गारपिटीचीही शक्यता आहे. …

‘भाजपत येणाऱ्यांना आम्ही स्वच्छ करतो’; भाजप आमदाराचं वक्तव्य

मुंबई | ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विरोधकांकडून भाजपवर (Bjp) टीका केली जातेय. याच पक्षप्रवेशावर भाष्य करताना भाजप आमदार (Bjp Mla) रमेश पाटील (Ramesh Patil)…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More