“फडणवीसांनी पवार साहेबांसाठी सापळा रचला अन्…”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य करताना मोठं वक्तव्य केलं. पहाटेच्या शपथविधीतून सरकार बनवण्याचा प्रयत्न झाला खरा. पण त्यातून एक फायदा झाला. तो म्हणजे राज्यातील…

तुम्ही Toxic Friendship मध्ये आहात का?; ‘या’ 4 मार्गांनी पडा बाहेर

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आणि हृदयात प्रत्येक नात्याची वेगळी जागा असते. यातलं महत्त्वाचं म्हणजे मैत्रीचं (Friendship). ज्याला आयुष्यात खरे, चांगले मित्र मिळाले, तो खरा श्रीमंत असं आपण म्हणतो. म्हणजे मैत्री हा प्रत्येकाच्या आयुष्यातील…

“उद्धव ठाकरेंसारख्या सरळमार्गी नेत्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न…”

पुणे | निवडणूक आयोगाने (Election commission) दिलेल्या निकालानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशात यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. ते…

सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना झटका

नवी दिल्ली | दिल्लीतून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येतीये. सुप्रीम कोर्टातील 16 अपात्र आमदारांच्या याचिकेची सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्या, अशी प्रमुख मागणी ठाकरे गटाने या याचिकेत केली. पण…

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं पाऊल!

मुंबई | एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतांना दुसरीकडे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह यावर निर्णय दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठं पाऊल उचलल्याचं…

‘या’ बड्या नेत्याचे रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप!

मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि माझं कुटुंब एवढ्यापुरतंच ते मर्यादीत राहिले होते. तसेच उद्धव साहेबांच्या घरच्यांचे पक्ष संघटनेत हस्तक्षेप व्हायला लागले. त्यांचे मेव्हणे, भाचे आणि…

पहाटेचा शपथविधी ही एक खेळी होती?; शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई | चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारार्थ संस्कृती लॉन्स, सांगवी इथे प्रचार सभा झाली. यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना…

“जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्याने जगायचं कसं?”

मुंबई | मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दर दबावात आहेत. सध्या राज्यातील प्रमुख बाजारपेठेत कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल 400 ते 1000 रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. कांदा उत्पादक शेतकरी (Farmer) हैराण आहेत. सध्या लेट खरीप कांद्याची…

“….नाहीतर रस्त्यावर पवार, पवार असं ओरडत फिरायची पाळी येईल”

मुंबई | निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आयोगावर आणि संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. तसेच राऊत सतत शिंदे सरकारवर (Shinde Goverment) देखील निशाणा साधत आहेत. अशात राऊत यांचा हा संताप पाहून मनसेचे…

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही”

मुंबई | जोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय संकट संपत नाही तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होत नाही तोपर्यंत त्या पायामध्ये चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा कल्याणमधील एका महिला कार्यकर्त्या आशा रसाळ (Aasha…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More