मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बिहारच्या जनतेवर पुर्णपणे विश्वास आहे. एवढंच नाहीतर बिहारचे नितीशकुमार सरकार आणि सुशील मोदी यांनी केलेली कामेही लोकांना माहित आहेत. त्यामुळे कोरोना असला तरी निवडणूक जिंकून आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहारच्या निवडणूकीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता फडणवीस बिहारमध्ये आहेत.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखाही आज जाहीर झाल्या आहेत.
For the 1st time such a large exercise is to be held in world during COVID. People of Bihar have faith in Modi ji, also govt under Nitish Kumar ji & Sushil Modi ji has worked for people. It’ll be re-elected: Devendra Fadnavis, Former Maharashtra CM & BJP #BiharPolls -in charge pic.twitter.com/4G8Zhl4hov
— ANI (@ANI) September 25, 2020
महत्वाच्या बातम्या-
‘लॉकडाऊन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग की…’; गावसकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनुष्काने सोडलं मौन
अहमदनगर महापालिकेच्या स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची माघार, राष्ट्रवादीने मारली बाजी
जे शेतकऱ्यांसोबत खोटं बोलले तेच आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालत आहेत- नरेंद्र मोदी
“शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर बरं वाटलं असतं”